शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

ध्येयाशी एकनिष्ठ राहून एव्हरेस्ट केले सर

By admin | Updated: May 30, 2016 01:28 IST

५२ दिवसांत सुमारे २९ हजार फुटांवरील एव्हरेस्ट शिखर गाठू शकले, असे प्रतिपादन वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या मालवथा पूर्णा हिने व्यक्त केले.

पुणे : संधी मिळाल्यास वय, जात, भाषा, प्रांत, लिंग व धर्म या सर्व भेदांवर मात केली जाऊ शकते. जगात असे कोणतेही क्षेत्र नाही की त्यात आपण ऐतिहासिक कामगिरी करू शकत नाही. संधी मिळाल्याने मी पहिल्याच प्रयत्नात मोहिमेवर उणे ३५ अंश सेल्सिअस तापमान असताना माझ्या मार्गात ६ मृतदेह पडलेले दिसले. तरीही मी विचलित न होता ध्येयाशी एकनिष्ठ राहून ५२ दिवसांत सुमारे २९ हजार फुटांवरील एव्हरेस्ट शिखर गाठू शकले, असे प्रतिपादन वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या मालवथा पूर्णा हिने व्यक्त केले.एव्हरेस्ट सर केल्यानिमित्त गिर्यारोहक मालवथ हिचा सत्कार सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ती बोलत हाती. या वेळी पुण्याचे बिशप रेव्हरंड डॉ. थॉमस डाबरे, बार्टीचे महासंचालक राजेश डाबरे, प्रतापराव बोर्डे, अविचल धिवार, मिलिंद जाधव, जी. टी. रोकडे, पी. जे. रंगारी आदी उपस्थित होते.डाबरे म्हणाले, ‘‘वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करुन मालवथा पूर्णा या भारतीय मुलीने जागतिक विक्रम नोंदवला. परदेशातील गिर्यारोहकांच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्याऐवजी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मालवथचा आपण सन्मान केला पाहिजे, तिच्या कर्तृत्वाचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. या मुलीने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली. आंबेडकरांनी समान संधी आणि समतेचा विचार आज देशात प्रस्थापित होऊ लागला आहे.’प्रतापराव बोर्डे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन करून या देशात समान संधीच्या चळवळीचा प्रारंभ केला. त्यांच्या या आंदोलनामुळे आज सर्व क्षेत्रांमध्ये बहुजन समाज प्रगती करुन जागतिक स्तरावर स्पर्धा करून सर्वोच्च स्थान मिळवत आहे. मालवथ पूर्णा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.’अविचल धिवार यांनी सूत्रसंचालन केले. विजय धिवार यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद जाधव यांनी आभार मानले.परदेशातील गिर्यारोहकांच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्याऐवजी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मालवथचा आपण सन्मान केला पाहिजे, तिच्या कर्तृत्वाचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. या मुलीने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली. आंबेडकरांनी समान संधी आणि समतेचा विचार आज देशात प्रस्थापित होऊ लागला आहे, असे म्हणून डाबरे यांनी मालवथा पूर्णा यांचा गौरव केला.