शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

‘शिवसेना-भाजपावाले उद्या एकत्र येतील!’

By admin | Updated: February 5, 2017 00:19 IST

मागील सव्वादोन वर्षांपासून सेना-भाजपाचा वाटून खाण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर आज हे वेगळे झाल्याचे दाखवीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

उस्मानाबाद : मागील सव्वादोन वर्षांपासून सेना-भाजपाचा वाटून खाण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर आज हे वेगळे झाल्याचे दाखवीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, आज एकमेकांना शिव्या घालणारे हे दोन्ही पक्ष निवडणुकांनंतर सत्तेसाठी एकत्र येऊन जनतेला फसवतील. त्यामुळे हा डाव ओळखून महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे शनिवारी काँग्रेसच्या राज्यातील प्रचाराचा शुभारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवराज पाटील चाकूरकर यांनीही आपल्या भाषणातून केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराचा समाचार घेतला. मागील काही दिवसांपासून काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारला जातो. मात्र, काँग्रेसमुळेच देशातील लोकशाही टिकून आहे. आज शेजारी राष्ट्रात काय होतेय, हे एकदा पहा आणि त्यानंतर काँग्रेसला सत्तर वर्षांत काय केले, ते विचारा, असे ते म्हणाले. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी गृहमंत्री असताना तिसरे सर्जिकल स्ट्राइक झाले होते. मात्र आम्ही त्याचा गवगवा केला नाही. मात्र या सरकारने त्याचा गैरवापर केला. (प्रतिनिधी)