शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

अणूकराराला विरोध करणा-या सेनेला शरद पवारांनी हाणला टोला

By admin | Updated: April 11, 2015 18:51 IST

जैतापूरचा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगत सत्तेत असताना सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवणं चुकीचं आहे, असा टोला शरद पवारांनी शिवसेनेला हाणला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - जैतापूरच्या प्रकल्पाला सत्ताधारी शिवसेनेचा विरोध कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तसेच सत्तेत असताना सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवणं चुकीचं असल्याचे सांगत त्यांनी शिवेसेनेला टोला हाणला आहे. 
तारापूर वीज केंद्रामुळे पर्यावरणाला कुठलीही हानी पोचली नाही, उलट राज्याला स्वस्त मिळत असल्याचे उदाहरण देत जैतापूर प्रकल्पामुळेही पर्यावरणाला कुठलीही हानी पोचणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
राज्यात भाजपा- सेनेचे युतीचे सरकार असल्याने भाजपाने शिवसेनेला समजावून सांगायला हवे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जैतापूर प्रकल्पाला कोणीही विरोध करण्याची गरज नसल्याचे सांगत शिवसेनेला टोला लगावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या हिताचाच करार फ्रान्सशी घडवून आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.