शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

‘समृद्धी जीवन’ची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:07 IST

‘समृद्धी जीवन समूह’ फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल केले असून, संबंधितांच्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुंबई : ‘समृद्धी जीवन समूह’ फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल केले असून, संबंधितांच्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.‘समृद्धी जीवन समूह’ आणि त्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली, या संदर्भात सदस्य सुभाष साबणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मेधा कुलकर्णी, किशोर पाटील, डॉ. मुंदडा, आशिष शेलार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.मुख्यमंत्री म्हणाले, ‘संबंधित प्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपत्ती ताब्यात घेतली आहे. एमपीआयडी कायद्यानुसार विक्री करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. सीआयडी न्यायालयीन आदेशानुसार प्रस्ताव राज्य शासनास देणार आहे. त्यास शासन तत्काळ मान्यता देऊन प्रापर्टी अटॅच केलेल्या आहेत. त्यांची विक्री करून ठेवीदारांना पैसे परत करण्यासंदर्भातील कारवाई केली जाईल,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘कंपन्यांनी ठेवी घेण्यासंदर्भातील केंद्र सरकार, आरबीआय आणि सेबी यांनी कडक नियम बनविले आहेत.’