शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘समृद्धी जीवन’ची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:07 IST

‘समृद्धी जीवन समूह’ फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल केले असून, संबंधितांच्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुंबई : ‘समृद्धी जीवन समूह’ फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल केले असून, संबंधितांच्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.‘समृद्धी जीवन समूह’ आणि त्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली, या संदर्भात सदस्य सुभाष साबणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मेधा कुलकर्णी, किशोर पाटील, डॉ. मुंदडा, आशिष शेलार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.मुख्यमंत्री म्हणाले, ‘संबंधित प्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपत्ती ताब्यात घेतली आहे. एमपीआयडी कायद्यानुसार विक्री करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. सीआयडी न्यायालयीन आदेशानुसार प्रस्ताव राज्य शासनास देणार आहे. त्यास शासन तत्काळ मान्यता देऊन प्रापर्टी अटॅच केलेल्या आहेत. त्यांची विक्री करून ठेवीदारांना पैसे परत करण्यासंदर्भातील कारवाई केली जाईल,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘कंपन्यांनी ठेवी घेण्यासंदर्भातील केंद्र सरकार, आरबीआय आणि सेबी यांनी कडक नियम बनविले आहेत.’