शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

‘महापालिका विकास आराखडा लादू पाहतेय!’

By admin | Updated: July 31, 2016 01:50 IST

मुंबई महानगरपालिका चुकीचा प्रस्तावित विकास नियोजन आराखडा मुंबईकरांवर जबरदस्तीने लादू पाहतेय

मुंबई : मुंबई महानगरपालिका चुकीचा प्रस्तावित विकास नियोजन आराखडा मुंबईकरांवर जबरदस्तीने लादू पाहतेय, असा आरोप हमारा शहर मुंबई अभियान संस्थेने केला आहे. पालिकेच्या प्रस्तावित विकास नियोजन आराखड्याला हजारो सूचना आणि हरकती आल्या आहेत. मात्र त्यांचा आकडा कमी दर्शवून पालिका मुंबईकरांना अंधारात ठेवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार यांनी या वेळी केला आहे.शेलार म्हणाले की, महापालिकेच्या विकास आराखड्यात बदल, सूचना आणि हरकती दर्शविणारे सुमारे ३० हजार अर्ज संस्थेने पाठविले आहेत. तरीही १० हजारांहून कमी अर्ज आल्याचे पालिका सांगते. या अर्जांची संख्या कमी दाखविण्यासाठी पालिकेने एका संस्थेने पाठविलेल्या हजारो अर्जांची गणती एक अर्ज म्हणून केली आहे. या आराखड्यात लोकशाही पायदळी तुडवून पालिका आयुक्तांना राजाप्रमाणे एकाधिकार दिले जात असल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे. ते म्हणाले की, माजी आयुक्त सीताराम कुंटे यांनी वॉर्ड स्तरावर जनजागृती करून मुंबईकरांना प्रस्तावित आराखड्याविषयी माहिती दिली होती. याउलट सध्याच्या आयुक्तांकडून असा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. याउलट पालिका अभियंत्यांना विकास आराखडा समजून घेण्यासाठी खासगी संस्थेकडे पाठवते. त्यामुळे सुधारित आराखडा बिल्डरांसाठीच आहे. (प्रतिनिधी)