शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

लोकसहभागातून शालेय पोषण आहार

By admin | Updated: February 13, 2017 04:01 IST

करवीर तालुक्यातील सर्व २७0 शाळांंमधील पोषण आहार गॅसवर शिजविला जाणार आहे. लोकसहभागातून असा उपक्रम राबविणारा हा राज्यातील पहिलाच तालुका

वीरकुमार पाटील / कोल्हापूरकरवीर तालुक्यातील सर्व २७0 शाळांंमधील पोषण आहार गॅसवर शिजविला जाणार आहे. लोकसहभागातून असा उपक्रम राबविणारा हा राज्यातील पहिलाच तालुका बनणार असून, याचा लाभ ४३ हजार ५६0 विद्यार्थ्यांना होईल. येत्या मंगळवार (दि. १४) पासून कुडित्रे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) केंद्र शाळा येथे या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.प्राथमिक व माध्यमिक शाळेकडे मुलांचा ओढा वाढावा, यासाठी शासनाने १९९५ साली शालेय पोषण आहाराची योजना सुरूकेली. त्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला तीन किलो तांदूळ देण्यात येत होता. २00९ला यामध्ये बदल करून बचत गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला भात, आमटी, भाजी द्यायला सुरुवात झाली. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून बचत गटांना तांदूळ, डाळींचा पुरवठा करण्यात येतो. भाजी व इंधनासाठी पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे १.५१ पैसे, तर सहावी ते आठवीपर्यंत २.१७ पैसे देण्यात येतात. हा पोषण आहार बचत गट चुलीवर शिजवून देतो. राज्यात त्यासाठी दरवर्षी हजारो टन लाकूड जाळले जाते. त्यातून पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबरच प्रदूषणही होेते. त्यामुळे शासनाने हा आहार गॅसवर शिजवावा, त्यासाठी लोकसहभागाचा आधार घ्यावा, असा आदेश आॅक्टोबर २0१५ मध्ये दिला. त्यानुसार, करवीर तालुक्यातील प्रशासनाने कंबर कसली आहे. बचत गटाकडे रिफिलिंग जेथे पटसंख्या अधिक तेथे दोन, तर कमी असेल तेथे एक टाकीचे गॅस कनेक्शन संबंधित शाळेच्या नावावर राहणार आहे. त्याचे रिफिलिंग बचत गटाने करावयाचे आहे. त्यांना ६00 विद्यार्थ्यांच्या आहारासाठी एक सिलिंडर मिळणार असून, त्यासाठी पंचायत समिती त्यांना विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात पूर्वीइतकेच इंधन अनुदान दिले जाणार आहे.