शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं घरवापसीचं समर्थन

By admin | Updated: June 23, 2016 18:51 IST

हिंदू समाजानं उपेक्षा केल्यामुळे धर्मांतरण झाले असले, तरी जे आमचे होते, ते परत आमचे व्हावेत असे सांगत सरसंघटालक मोहन भागवतांनी घरवासपीचं समर्थन केलं

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - हिंदू समाजानं उपेक्षा केल्यामुळे धर्मांतरण झाले असले, तरी जे आमचे होते, ते परत आमचे व्हावेत असे सांगत सरसंघटालक मोहन भागवतांनी घरवापसीचं समर्थन केलं. हिंदू समाज जागृत होत आहे, धर्मांतरण करून गेलेले परत येतील, त्यासाठी आणखी 20 ते 30 वर्षे लागतिल असेही भागवत म्हणाले. भागवतांनी मातंग समाजातील लोकांबरोबर येथे भोजनही केले. आरक्षणाच्या वक्तव्यावर खूप गोंधळ झाल्याचे सांगत या मुद्यावर आता काही बोलणार नसल्याचंही भागवत म्हणाले. 
 
संघ सरकार चालवत नाही, सरकारच्या कामात लक्ष घालत नाही
 
सरकारच्या कामात संघ लक्ष घालत नाही आणि संघ सरकार चालवतही नाही असं भागवत म्हणाले. अर्थात, संघाचे सेवयंसेवकच देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आहेत, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. मातंग समाजाच्या प्रलंबित समस्यांबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे सरकारला सांगू असे आश्वासन मोहन भागवत यांनी मातंग समाजाच्या प्रतिनिधींना दिले.
 
 
स्वातंत्र्यानंतर समाजातील विविध स्तरातील समाजांमधील दरी वाढली
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजामध्ये दरी वाढल्याचे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्टच्या चिंचभवन येथील मातंग समाजाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी आपली मते व्यक्त केली. आपल्या देशातील कायदे आणि संविधान यांचे प्रामाणिकपणे पालन झाले तर देश जगातील सर्वोत्तम देश होईल अशी