शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

समृद्धी महामार्गावरून विरोधक आक्रमक, गदारोळामुळे दोनदा कामकाज तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:01 IST

मुंबई-नागपूर या प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांकडून जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप करत, विरोधी पक्षांनी आक्र मक भूमिका घेतल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दोन वेळा तहकूब झाले.

मुंबई : मुंबई-नागपूर या प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांकडून जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप करत, विरोधी पक्षांनी आक्र मक भूमिका घेतल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दोन वेळा तहकूब झाले.काँग्रेसचे सदस्य संजय दत्त यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी त्यांनी शेतकºयांचा विरोध असताना, सरकार पोलीस बळाचा वापर करून जमीन संपादित करत असल्याचा आरोप केला.सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी त्याला उत्तर दिले. शेतकºयांच्या संमतीनंतर त्यांना पूर्ण नुकसानभरपाई देऊन, त्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. ३९२ प्रकल्पग्रस्त गावांपैकी आतापर्यंत ३७१ गावांतल्या जमिनी शेतकºयांच्या संमतीने संपादित करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी शहापूर, नाशिक आणि इगतपुरी जिल्ह्यांत किती शेतकºयांनी संमती दिली, असा सवाल केला. त्यावर मंत्रीमहोदयांनी विरोधकांचे समाधान करणारे उत्तर दिले नाही. त्यामुळे विरोधक आक्र मक झाले. सभापतींनी या सूचनेवरील उत्तर राखून ठेवले.