शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

साध्वी ज्योतींच्या वक्तव्याचा भरुदड 27 कोटी!

By admin | Updated: December 7, 2014 02:16 IST

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्याचा फटका केवळ भाजपालाच बसलेला नाही तर देशाला तब्बल 27 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

फटका : एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संसदेचे 3 दिवसांचे कामकाज पाण्यात
पवन देशपांडे - मुंबई
एका आक्षेपार्ह शब्दाची किंमत किती असू शकते, याचा प्रत्यय कदाचित भाजपाला आला असेल. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्याचा फटका केवळ भाजपालाच बसलेला नाही तर देशाला तब्बल 27 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शिवाय या गदारोळात अनेक महत्त्वाची विधेयकेही रखडली.
दिल्लीची सत्ता एकहाती मिळवण्याचे स्वप्न पाहणा:या भाजपाने आतापासूनच प्रचार सुरू केला आहे. दिल्लीत अशाच एका प्रचारसभेत केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यावरून हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक पवित्र घेतला. असभ्य भाषा वापरणा:या मंत्र्याने राजीनामा द्यावा, यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी संसदेबाहेर आंदोलनही केले. सर्व विरोधक एकत्र आले. संसदेचे कामकाज तीन दिवस विस्कळीत झाल़े लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गदारोळ घातला. 
अधिवेशन काळात संसदेचे एका मिनिटाचे काम चालवण्याचा खर्च सुमारे 2.5 लाख रुपये आहे. दर दिवशी सहा तास कामकाज होणो अपेक्षित असते. त्यानुसार संसदेच्या एका दिवसाच्या कामकाजाचा खर्च नऊ कोटी रुपये आहे. साध्वी ज्योती यांच्या वक्तव्यानंतर तीन दिवस कामकाज विस्कळीत आहे. यापुढेही कामकाज सुरळीत होण्याची शक्यता धूसर आहे. गेल्या तीन दिवसांत एकूण 27 कोटी रुपयांचा खर्च वाया गेला असून, विरोधाची धार कायम राहिल्यास दर दिवसाला 9 कोटी रुपयांचा भरुदड बसणार आहे.