शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

गाझा प्रकरणी केंद्राची भूमिका दुर्दैवी

By admin | Updated: July 21, 2014 03:25 IST

गाझा पट्टीतील हिंसाचारावर सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने स्वीकारलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

मुंबई : गाझा पट्टीतील हिंसाचारावर सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने स्वीकारलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पक्षाच्यावतीने ताज हॉटेलमध्ये आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते.इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोघांशीही भारताचे मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे या दोघांच्या वादात भारत सरकार फार काही करू शकत नसल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेविरुद्ध राज्यसभेत चर्चेची मागणी लावून धरणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यापूर्वी सरकारांनी इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात पॅलेस्टाइनच्या बाजूने भूमिका घेतली होती. निष्पाप पॅलेस्टिनी नागरिकांवर हल्ले करणारे आणि त्यांची हत्या करणारा इस्रायलसारखा देश भारताचा मित्र असून शकत नाही, असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांसोबत समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी, क्रिकेटपटू झहीर खान इफ्तारला उपस्थित होते. (प्रतिनिधी)