शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

बळीराजा शेतकरी संघटनेचा उदय

By admin | Updated: November 10, 2014 04:13 IST

विधानसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी पंढरपुरात एकत्र येत झालेल्या बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली.

पंढरपूर : विधानसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी पंढरपुरात एकत्र येत झालेल्या बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली.बैठकीत ऊस दर आंदोलनाविषयी कोणतीच दिशा ठरविण्यात न आल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. विशेष म्हणजे या संघटनेत कोणीही संस्थापक नसून १२ जणांची सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. समितीचे निर्णयच अंतीम असणार आहेत. केंद्रीय समिती अध्यक्ष पंजाबराव पाटील (सातारा), राज्य संघटना प्रमुख सत्तार पटेल (लातूर), बी. जी. पाटील (सांगली), संजय पाटील-घाटणेकर (सोलापूर), नितीन पाटील (कोल्हापूर), नितीन बागल (पंढरपूर), रामजीवन बोंदर (उस्मानाबाद), प्रदीप पाटील (सांगली), चंद्रकांत यादव (सातारा), राजकुमार सस्तापुरे (लातूर), शंकरराव गोडसे (सातारा),दत्ता गणपाटील (मंगळवेढा) अशी कार्यकारिणी असेल. (प्रतिनिधी)