शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

तर मुलांची जबाबदारी सरकारची - हायकोर्ट

By admin | Updated: October 18, 2016 05:07 IST

आई-वडील कारागृहात बंदी असल्याने रस्त्यावर आलेल्या मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे

मुंबई : आई-वडील कारागृहात बंदी असल्याने रस्त्यावर आलेल्या मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त करत राज्य सरकारला अशा मुलांच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी घेण्याची सूचना केली.‘प्रयाग’ या एनजीओचे संचालक विजय राघवन यांनी आईवडील कारागृहात असल्याने मुलांची कशाप्रकारे आबाळ होते, यासंदर्भात २०१४ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालाची दखल घेत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मोटो’ दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती. ‘महिला आरोपीला अटक करताना ती गर्भवती आहे की नाही, याची चाचणी पोलिसांनी घ्यावी. त्याशिवाय त्या महिलेला काही मुलबाळ आहे की नाही, हे पहावे, मुल असल्यास ते कोणाकडे राहाणार आहे, याची खात्री करून घ्यावी. अन्य कोणीही आधार नसल्यास संबंधित मुलाला ज्युवेनाईल जस्टीस अ‍ॅक्टनुसार बाल कल्याण समितीपुढे हजर करा. एखाद्या महिलेले चार मुले असल्यास त्यांना विभक्त करू नका, त्यांच्या गरजांची आणि शिक्षणाची काळजी सरकारने घ्यावी,’ असे निर्देश राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी)