शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
3
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
4
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
5
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
6
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
7
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
8
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
9
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
10
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
11
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
12
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
13
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
14
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
15
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
16
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
17
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
19
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
20
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय

केदारनाथमधील महाराष्ट्रातील भाविक सुरक्षित

By admin | Updated: May 14, 2014 02:05 IST

केदारनाथ यात्रेसाठी महाराष्ट्रातून गेलेले सुमारे १५० भाविक सुरक्षित आहेत. पहिल्या टप्प्यातील ५१ भाविकांचे केदारनाथ दर्शन होऊन ते बद्रिनाथकडे रवाना झाले आहेत

नाशिक : केदारनाथ यात्रेसाठी महाराष्ट्रातून गेलेले सुमारे १५० भाविक सुरक्षित आहेत. पहिल्या टप्प्यातील ५१ भाविकांचे केदारनाथ दर्शन होऊन ते बद्रिनाथकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रीजमोहन चौधरी यांनी दिली. हिमवृष्टी व खराब हवामानामुळे १६ मे पर्यंत केदारनाथ यात्रा थांबविण्यात आली आहे.दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील ६० भाविक हरिद्वारमध्ये तर उर्वरित हरिद्वारजवळ असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. बद्रिनाथकडे रवाना झालेले भाविक खराब हवामानामुळे पिंपळकोठी येथे थांबले आहेत. राज्यातील भाविकांचा ३०-३० जणांचा गट करून चार टप्पे केले असून, हवामान खात्याने हिरवा झेंडा दाखविताच एक-एक गटपुढे रवाना होणार आहे. (प्रतिनिधी)-------------------