शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

रिलायन्स, टाटासाठी दरनिश्चिती

By admin | Updated: October 22, 2016 01:40 IST

नेहमीच शॉक देणाऱ्या वीज कंपन्यांना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दणका दिल्याने त्यांनी वीजदर कपात केली आहे. वीजदरवाढीसाठी आयोगाकडे कंपन्यांनी प्रस्ताव

मुंबई : नेहमीच शॉक देणाऱ्या वीज कंपन्यांना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दणका दिल्याने त्यांनी वीजदर कपात केली आहे. वीजदरवाढीसाठी आयोगाकडे कंपन्यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर २१ आॅक्टोबर रोजी आयोगाने याबाबत निर्णय दिला. त्यानुसार १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. १ आॅक्टोबरपासून आयोगाने लागू केलेले वीजदर आकारले जाणार आहेत. २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांकरिता आयोगाने वीजदर निश्चित केला आहे. आयोगाने रेल्वे, मेट्रो आणि मोनोरेल या सर्वांचे वीजदर एकत्रित केले आहेत. आयोगाने सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि सांडपाणी व मलनि:सारण प्रकल्प नावाचा एक नवा वर्ग निर्माण केला आहे. या वर्गात सरासरी आकारणीचा दर हा वीजपुरवठ्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी असणार आहे.रिलायन्सने चालू आर्थिक वर्ष २०१६-१७करिता सरासरी वीजदरात प्रस्तावित केलेल्या ६ टक्के वाढीऐवजी आयोगाने १.९३ टक्के कपात मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षांमध्येदेखील आयोगाने सरासरी वीजदर अनुक्रमे ०.७६, १.०६, १५.१३ टक्क्यांनी कमी केला आहे. रिलायन्सने या वर्षांसाठी वीजदरांमध्ये ३ टक्के वार्षिक वाढ मागितली होती. टाटाने आर्थिक वर्ष २०१६-१७करिता सरासरी वीजदरात मागितलेल्या १७ टक्के कपातीऐवजी आयोगाने १.८५ टक्के वाढ मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ या आर्थिक वर्षांत आयोगाने अनुक्रमे सरासरी वीजदर २.२६ आणि २.५१ टक्के वाढविला आहे. २०१९-२०मध्ये सरासरी वीजदर १४.९३ टक्क्यांनी कमी केला आहे. टाटाने २०१७-१८ आणि २०१८-१९करिता ६ आणि २ टक्के वाढ व २०१९-२०करिता २ टक्के कपातीची मागणी केली होती. (प्रतिनिधी)असे आहेत नवे वीजदरटाटाचे वीजदर (२०१६-१७साठी)युनिटवीजदर१०१-३००५.१७३०१-५००९.५७५००११.८४१०१-३००७.६५३०१-५००९.०९५००१०.९८