शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रिलायन्सच्या केबलिंगवर बंदी

By admin | Updated: June 15, 2014 02:37 IST

मुंबई महापालिकेतील ‘बेस्ट’च्या धर्तीवर राज्यातील महापालिका आणि नागरी भागात खोदकाम आणि केबलिंगसाठी नवीन धोरण बनविण्यात येणार असून, तोपर्यंत रिलायन्स कंपनीच्या केबलिंगचे काम स्थगित करण्याचे आदेश

मुंबई : मुंबई महापालिकेतील ‘बेस्ट’च्या धर्तीवर राज्यातील महापालिका आणि नागरी भागात खोदकाम आणि केबलिंगसाठी नवीन धोरण बनविण्यात येणार असून, तोपर्यंत रिलायन्स कंपनीच्या केबलिंगचे काम स्थगित करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका हद्दीत रिलायन्स कंपनीने परवानगीशिवायच केबलिंगसाठी केलेल्या खोदकाम, इमारतीवरील टॉवरबाबतची लक्षवेधी सूचना दीपक साळुंखे-पाटील यांनी विधान परिषदेत मांडली. रिलायन्सने केबलिंगसाठी विविध महापालिका क्षेत्रांत केबलिंगसाठी रस्ते खणले आहेत. त्यामुळे रस्त्यांची नासधूस झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. यावर बोलताना राज्यमंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यातील विविध महापालिका क्षेत्रातून रिलायन्सविरोधात तक्रारी येत आहेत. केबल टाकण्यासाठी रिलायन्सकडून रस्ते खोदण्यात येतात आणि त्यानंतर वरवर डागडुजी केली जाते. याबाबत नगरविकास खात्याने आजच नवीन धोरण ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेतील ‘बेस्ट’च्या धर्तीवर हे धोरण असणार आहे. ग्रामीण भागासाठी यापूर्वीच धोरण ठरविण्यात आले असल्याचे सामंत यांनी सांगितले. माहिती - दळवळणाच्या आवश्यकता लक्षात घेत आयटी-शासन निर्णयाद्वारे अशा कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती, असेही सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)