शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आठ साखर कारखान्यांवर वसुलीची कारवाई

By admin | Updated: July 10, 2015 02:35 IST

शेतकऱ्यांची देणी चुकती केली नाही, या कारणावरून साखर आयुक्त कार्यालयाने आत्तापर्यंत आठ साखर कारखान्यांविरुद्ध महसूली वसुलीचा (आरआरसी) आदेश काढला आहे

पुणे : शेतकऱ्यांची देणी चुकती केली नाही, या कारणावरून साखर आयुक्त कार्यालयाने आत्तापर्यंत आठ साखर कारखान्यांविरुद्ध महसूली वसुलीचा (आरआरसी) आदेश काढला आहे. मात्र, यात बड्या राजकारण्यांचे कारखाने वगळण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.कुटूंरकर शुगर नांदेड (वसुलीची रक्कम ४.६३ कोटी), जयलक्ष्मी शुगर उस्मानाबाद (३.६९ कोटी), कुमदा रयत सातारा (६.१६ कोटी), कुमदा रयत सातारा (२५.३६ कोटी), आर्यन शुगर सोलापूर (२१.१३ कोटी), महाराष्ट्र शेतकरी शुगर्स परभणी (४४.७८ कोटी), माणगंगा सांगली (३०.६१ कोटी), चोपडा शेतकरी कारखाना जळगाव (२७.०२ कोटी), श्री साईबाबा शुगर्स लातूर (१८.११ कोटी)या कारखान्यांविरुद्ध ‘रेव्हेन्यूरिकव्हरी सर्टिफिकेट’चा (आरआरसी) आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कारखान्यांकडील साखर व मालमत्तेची विक्री करुन शेतकऱ्यांचे पैसे अदा करतील. शेतक-यांना एफआरपीचे पैसे देण्यासाठी ‘आरआरसी’ ऐवजी इतर पर्याय वापरा, असेही संघटनेचे म्हणणे आहे.