शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

पीक कर्जांचे त्वरित पुनर्गठन करा : बापट

By admin | Updated: June 30, 2016 01:27 IST

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.

पुणे : शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळाले पाहिजे, यासाठी कर्जवाटपाची गती वाढवा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिल्या.बापट यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात खरीप हंगाम २०१५ मधील थकीत पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, विभागीय सहनिबंधक संतोष पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजयकुमार भोसले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी बापट यांनी पुनर्गठित कर्जावरील प्रथम वर्षाचे शंभर टक्के व्याज व त्यापुढील चार वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याज शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासन भरणार आहे.हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा. बँकांनी पाऊस पडल्यावर कर्जवाटप करू, असा विचार करू नये, त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना तातडीने कर्जवाटप करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)>आढावा बैठकीत निर्देश राज्य सरकार भरणार व्याज