शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

विद्रोही एकजूट भगव्या विचारांना पराभूत करणार!

By admin | Updated: December 14, 2014 01:51 IST

भगव्या विचारांना विद्रोही एकजूट पराभूत करेल, असे प्रतिपादन 12व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. रूपा बोधी-कुलकर्णी यांनी केले.

बीड : देशातील स्त्रिया, बहुजन व कष्टकरी या तीन घटकांसाठी भगवी राजवट धोकादायक असून, भगव्या विचारांना विद्रोही एकजूट पराभूत करेल, असे प्रतिपादन 12व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा  प्रा.डॉ. रूपा बोधी-कुलकर्णी यांनी केले.  दोन दिवस चालणा:या या संमेलनाचे उद्घाटन येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात  शनिवारी बेंगलोर येथील साहित्यिक चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसराला क्रांतीसिंह नाना पाटील नगरी असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी शहरातून शोभायात्रही काढण्यात आली.
या वेळी व्यासपीठावर  स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, वाहरू सोनवणो, संदेश भंडारे, डॉ. बाबुराव गुरव, गौतम कांबळे, कॉ. नामदेव चव्हाण, एकनाथ आव्हाड यांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे उद्घाटन मशाल पेटवून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. पुढे बोलताना प्रा.डॉ. बोधी म्हणाल्या, सध्याच्या काळात स्त्री अत्याचार वाढले आहेत, जातीय भेदभाव सुरूच आहेत.  कष्टकरी वर्गासमोर सत्ता परिवर्तन झाले तरी समस्यांचा डोंगर जशास तसा आहे. या तिन्ही घटकांतील लोकांचे संरक्षण धोक्यात आले आहे. या वेळी बोलताना त्यांनी भाजपा सरकार व राष्ट्रीय स्वयंसंघावर त्यांनी टीका केली. या वेळी स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, कॉ. नामदेव चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणो झाली. संमेलनासाठी सातारा, सांगली, धुळे, औरंगाबाद, नांदेड, परभणी यांसह इतर जिल्ह्यांतून साहित्यिकांची उपस्थिती होतीे. (प्रतिनिधी)