शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोही एकजूट भगव्या विचारांना पराभूत करणार!

By admin | Updated: December 14, 2014 01:51 IST

भगव्या विचारांना विद्रोही एकजूट पराभूत करेल, असे प्रतिपादन 12व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. रूपा बोधी-कुलकर्णी यांनी केले.

बीड : देशातील स्त्रिया, बहुजन व कष्टकरी या तीन घटकांसाठी भगवी राजवट धोकादायक असून, भगव्या विचारांना विद्रोही एकजूट पराभूत करेल, असे प्रतिपादन 12व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा  प्रा.डॉ. रूपा बोधी-कुलकर्णी यांनी केले.  दोन दिवस चालणा:या या संमेलनाचे उद्घाटन येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात  शनिवारी बेंगलोर येथील साहित्यिक चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसराला क्रांतीसिंह नाना पाटील नगरी असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी शहरातून शोभायात्रही काढण्यात आली.
या वेळी व्यासपीठावर  स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, वाहरू सोनवणो, संदेश भंडारे, डॉ. बाबुराव गुरव, गौतम कांबळे, कॉ. नामदेव चव्हाण, एकनाथ आव्हाड यांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे उद्घाटन मशाल पेटवून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. पुढे बोलताना प्रा.डॉ. बोधी म्हणाल्या, सध्याच्या काळात स्त्री अत्याचार वाढले आहेत, जातीय भेदभाव सुरूच आहेत.  कष्टकरी वर्गासमोर सत्ता परिवर्तन झाले तरी समस्यांचा डोंगर जशास तसा आहे. या तिन्ही घटकांतील लोकांचे संरक्षण धोक्यात आले आहे. या वेळी बोलताना त्यांनी भाजपा सरकार व राष्ट्रीय स्वयंसंघावर त्यांनी टीका केली. या वेळी स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, कॉ. नामदेव चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणो झाली. संमेलनासाठी सातारा, सांगली, धुळे, औरंगाबाद, नांदेड, परभणी यांसह इतर जिल्ह्यांतून साहित्यिकांची उपस्थिती होतीे. (प्रतिनिधी)