शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

रत्नागिरी : एसटी दरीत कोसऴून सात ठार, ३१ जखमी

By admin | Updated: December 9, 2015 19:11 IST

मुंबई - गोवा महामार्गावर बावनदीजवळ निवळी घाटात एसटीचा बस कोसळून झालेल्या अपघातात सात प्रवासी ठार तर ३१ जखमी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ९ - मुंबई - गोवा महामार्गावर बावनदीजवळ निवळी घाटात एसटीचा बस कोसळून झालेल्या अपघातात सात प्रवासी ठार तर ३१ जखमी झाले आहेत.
'एमएच २० बीएन २९३८' क्रमांकाची ही एसटी बस चिपळूनहून रत्नागिरीला जात असताना बाव नदीजवळ सकाळी ९:३० च्या दरम्यान हा अपघात झाला. या एसी बसला कोळसा वाहून नेणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. कंटेनरच्या धडकेने खोल असलेल्या दरीत फेकली गलेली ही बस मध्ये असलेल्या आंब्याच्या झाडाला आदळून अडकली. या अपघातग्रस्त एसटीमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी नगरपालिकेचा बंब, एसटी मंडळाची एक आणि खासगी क्रेनसह एसटीचे अधिकारी, पोलीस, स्थानिक नागरिक पोहचले. त्यांनी एसटीतील प्रवाशांना वाचविण्याचे शर्थीचे केले. अपघातातील जखमींना रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून संतोष सीतारम करंजवकर ( ठाणे), प्रभाकर शंकर क्षीरसागर ( चिपळूण-सावर्डे), नारायण श्रीपाद कुलकर्णी ( कुंभारखणे- संगमेश्वर), भारस्कर सखाराम कोकाटे ( सावर्डे) अशी आहेत.