शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

रत्नागिरी : एसटी दरीत कोसऴून सात ठार, ३१ जखमी

By admin | Updated: December 9, 2015 19:11 IST

मुंबई - गोवा महामार्गावर बावनदीजवळ निवळी घाटात एसटीचा बस कोसळून झालेल्या अपघातात सात प्रवासी ठार तर ३१ जखमी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ९ - मुंबई - गोवा महामार्गावर बावनदीजवळ निवळी घाटात एसटीचा बस कोसळून झालेल्या अपघातात सात प्रवासी ठार तर ३१ जखमी झाले आहेत.
'एमएच २० बीएन २९३८' क्रमांकाची ही एसटी बस चिपळूनहून रत्नागिरीला जात असताना बाव नदीजवळ सकाळी ९:३० च्या दरम्यान हा अपघात झाला. या एसी बसला कोळसा वाहून नेणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. कंटेनरच्या धडकेने खोल असलेल्या दरीत फेकली गलेली ही बस मध्ये असलेल्या आंब्याच्या झाडाला आदळून अडकली. या अपघातग्रस्त एसटीमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी नगरपालिकेचा बंब, एसटी मंडळाची एक आणि खासगी क्रेनसह एसटीचे अधिकारी, पोलीस, स्थानिक नागरिक पोहचले. त्यांनी एसटीतील प्रवाशांना वाचविण्याचे शर्थीचे केले. अपघातातील जखमींना रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून संतोष सीतारम करंजवकर ( ठाणे), प्रभाकर शंकर क्षीरसागर ( चिपळूण-सावर्डे), नारायण श्रीपाद कुलकर्णी ( कुंभारखणे- संगमेश्वर), भारस्कर सखाराम कोकाटे ( सावर्डे) अशी आहेत.