शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

रतलामचा विजय हा मोदी सरकारविरोधात

By admin | Updated: November 25, 2015 03:48 IST

मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी ८८ हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी

मुंबई : मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी ८८ हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी सरकारविरोधातील जनमताचा आणखी एक कौल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.या निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेशसारख्या भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात झालेला भाजपाचा हा पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नक्कीच उत्साहवर्धक आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत रतलामला भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली व भाजपाने दिवंगत खासदाराच्या कन्येला उमेदवारी दिली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. परंतु, सहानुभूती किंवा मोदी-चौहान यांचा कोणताही करिश्मा या ठिकाणी दिसून आला नाही. उलट भाजपा सरकारच्या धोरणांबाबत जनतेने मतपेटीतून आपला असंतोष व्यक्त केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)