शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

रतलामचा विजय हा मोदी सरकारविरोधात

By admin | Updated: November 25, 2015 03:48 IST

मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी ८८ हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी

मुंबई : मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी ८८ हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी सरकारविरोधातील जनमताचा आणखी एक कौल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.या निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेशसारख्या भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात झालेला भाजपाचा हा पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नक्कीच उत्साहवर्धक आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत रतलामला भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली व भाजपाने दिवंगत खासदाराच्या कन्येला उमेदवारी दिली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. परंतु, सहानुभूती किंवा मोदी-चौहान यांचा कोणताही करिश्मा या ठिकाणी दिसून आला नाही. उलट भाजपा सरकारच्या धोरणांबाबत जनतेने मतपेटीतून आपला असंतोष व्यक्त केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)