शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

राज ठाकरेंची तोफ धडाडली.. कडोंमा प्रचाराचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2015 21:01 IST

पाच वर्षासाठी माझ्या हाती सत्ता देऊन बघा कल्याण-डोंबिवलीचे रुप बदलून टाकेन, नाशिकप्रमाणेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचा विकास करेन जर जमले नाही तर पुन्हा केडीएमसची निवडणूक लढवणार नाही

ऑनलाइन लोकमत 

कल्याण, दि.२३ - पाच वर्षासाठी माझ्या हाती सत्ता देऊन बघा कल्याण-डोंबिवलीचे रुप बदलून टाकेन, नाशिकप्रमाणेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचा विकास करेन जर जमले नाही तर पुन्हा केडीएमसची निवडणूक लढवणार नाही, असे खडे बोल राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकाच्या प्रचाराच्या आपल्या सभेत केले. आपल्या पहिल्याच सभेत राज ठाकरे यांची तोफ विरोधकांवर  कडाडली. आधीच्या सरकारच्या काळात दाभोलकरांची हत्या, या सरकारच्या काळात पानसरेंची हत्या, दोन्ही सरकार मध्ये फरक काय? असा सवाल ही त्यांनी केला. शरद पवार, मुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा, आबु आजमी यांच्यावर ही राज ठाकरेंची तोफ कडाडली, 
 
राज ठाकरे यांच्या भाषणातील काही ठकळ मुद्दे  -
>  भाजप-सेनेने २० वर्षाता कल्याण-डोंबविलीची वाट लावली आहे.
>  सत्ता परिवर्तन होऊनही विकास झाला नाही 
>  नाशिक मधील माझ्या कामाचा आढावा २८ आणि २९ तारखेच्या सभामध्ये देणार आहे
>  काही ठिकाणी जैन लोकांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे 
>  एका बाजुने नायजेरियन ड्रग पुरवठा करत आहेत, दुसरीकडे बांगलादेशी, उत्तर भारतीय येत आहेत.
>  थापांना पर्यायी शब्द म्हणजे भाजपा 
>  पैसे मागण्यासाठी मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर जातात - राज ठाकरे
>  अनाधीकृत घरे फक्त मराठी माणसांचीच का पाडली जातात.
>  १०० दिवसांत अच्छे दिन आणणार होते, ५०० दिवस आहेत अजून अच्छे दिन आले नाही
>  केंद्रात आणि राज्यात काँग्रेस जाऊन भाजपची सत्ता आली तरी लोकांच्या मनातली असुरक्षिततेची भावना दूर झालेली नाही.