शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सुरूच राहणार

By admin | Updated: September 17, 2015 02:08 IST

पश्चिम बंगालसह केरळपासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांसाठी पश्चिम किनारपट्टीला चांगला पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

मुंबई : पश्चिम बंगालसह केरळपासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांसाठी पश्चिम किनारपट्टीला चांगला पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.सद्य:स्थितीत कोकण आणि गोव्याच्या उपभागात ३३ टक्के पावसाची कमतरता आहे. तसेच केरळ आणि कर्नाटकची किनारपट्टी येथे अनुक्रमे २९, २७ टक्के पावसाची कमतरता आहे. यंदाच्या मान्सून काळात कर्नाटकच्या किनारपट्टीला २ हजार मिमी, कोकण आणि गोवा येथे १ हजार ८०० मिमी आणि केरळ येथे १ हजार ४०० मिमी पाऊस पडला आहे. तरीही पावसाचे प्रमाण कमीच मानले जाते. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, पश्चिम किनारपट्टीला असलेले गोवा, कर्नाटकाची किनारपट्टी आणि केरळ या तिन्ही भागात जास्त पाऊस होतो. परंतू यंदाचा नैऋत्य मान्सून मात्र या भागांसाठी फारसा उत्तम ठरला नाही. आता बंगालच्या उपसागरात आणि ओरिसा किनारपट्टी, आंध्रप्रदेश आणि लगतच्या छत्तीसगड या भागांवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाचा पट्टा प्रभावी होण्यास मदत होत असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)