शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाची हजेरी

By admin | Updated: October 26, 2014 01:23 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दबाच्या पट्टयामुळे पाऊस पडत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.

मुंबई/पुणो : राज्याच्या अनेक भागांत शनिवारी पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दबाच्या पट्टयामुळे पाऊस पडत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. गेल्या 24 तासात वेंगुर्ला येथे 5क् तर रत्नागिरीत 3क् मिमी पाऊस पडला.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता शनिवारी वाढल्याने हा पाऊस पडत आहे. दिवसभरात कोल्हापूरमध्ये 14 मिमी, पुणो, महाबळेश्वर, सांगली, बुलडाणा येथे प्रत्येकी 3 मिमी, औरंगाबाद, अकोला व अमरावतीमध्ये प्रत्येकी 2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
द्राक्षबागा संकटात
सांगली : शनिवारी सकाळी आठपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने तासगाव, मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा तालुक्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका फुलो:यातील बागांना बसणार आहे. पाऊस दोन दिवस राहिल्यास द्राक्षघड कुजून पूर्ण खराब होऊ शकतात. त्यामुळे सर्व उत्पादकांचे लक्ष हवामानाच्या अंदाजाकडे आहे. 
 
कोल्हापुरात खरीप पिकांवर ‘पाणी’
कोल्हापूर जिलत शनिवारी दुपारी दीडर्पयत परतीचा पाऊस कोसळत राहिला. यामुळे खरीप पिकांवर ‘पाणी’ पडले आहे. पीक काढणी ठप्प झाली असून, सुगीलाच ब्रेक लागला आहे. याउलट रब्बी पिकांच्या पेरणीला पाऊस उपयुक्त ठरला आहे. रब्बी पेरणीला वेग आला आहे. ऊस पिकालाही हा पाऊस पोषक ठरला आहे.शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शनिवारी दुपारी दीड वाजेर्पयत सुरुच होता़   
सिंधुदुर्गात मुसळधार
सिंधुदुर्गात शुक्रवारी सायंकाळी वादळी वा:यासह मुसळधार पाऊस झाला़ या पावसाने कापणीला आलेल्या भातशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणी करून वाळत ठेवलेले भात वाहून गेले, तर कापणीला आलेली भातशेती जमीनदोस्त झाली आहे. गेल्या 24 तासांत जिलत सरासरी 27.क्2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आह़े 
पश्चिम विदर्भात रिमङिाम
अकोला : शनिवारी अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम या जिलंत रिमङिाम पावसाने हजेरी लावली. हा पाऊस रब्बी पेरण्यांसह खरीप पिकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणो आहे. शनिवारी सकाळपासूनच अकोला, बुलडाणा जिलंत रिमङिाम पाऊस झाला, तर अमरावती व वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला. यवतमाळसह विभागातील पाचही जिल्ह्यांत दिवसभर ढगाळ वातावरण होते.  
 
मुंबईत शिडकावा 
च्मुंबईकरांना एकीकडे ऑक्टोबर हीटचे चटके बसत असतानाच दुसरीकडे शनिवारी मात्र मुंबापुरीवर दिवसभर मळभ दाटून आले. 
च्यामुळे वातावरणात गारवा आल्याने ऐन दिवाळीत मुंबईकरांनी थंड वा:याची झुळूक अनुभवली. तसेच मुंबईसह परिसरात शिडकावा झाला़ 
 
च्राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे आज तापमानात मोठी घट नोंदविली गेली. कालर्पयत 37 अंशाच्या घरात असलेले कमाल तापमान घसरून 25 ते 28 अंशाच्या घरात आले. राज्यात सर्वाधिक 35.5 अंश सेल्सिअस तापमान नांदेडमध्ये नोंदविले गेले.