शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

रवींद्र चव्हाण संमेलनाचे स्वागताध्यक्ष ?

By admin | Updated: October 4, 2016 02:28 IST

डोंबिवलीचे भाजपा आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे केवळ राजकारणी नाहीत तर ते ‘डोंबिवलीकर’ नावाचे दर्जेदार मासिकाचे संपादक आहेत

डोंबिवली : डोंबिवलीचे भाजपा आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे केवळ राजकारणी नाहीत तर ते ‘डोंबिवलीकर’ नावाचे दर्जेदार मासिकाचे संपादक आहेत. त्यांची डोंबिवलीतील साहित्य वर्तुळाशी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाचे स्वागाध्यक्षपद चव्हाण यांनाच देण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डोंबिवली शाखाध्यक्ष वामनराव देशपांडे यांनी केली आहे. डोंबिवलीत ज्येष्ठ नागरीकांचा सन्मानासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशपांडे यांनी ही मागणी केली. संमेलन डोंबिवलीत होण्याची घोषणा होताच मसापने आगरी यूथ फोरमचा सत्कार केला. या घटनेला चार दिवस उलटत नाहीत तोच मसापचे शहर शाखाध्यक्ष देशपांडे यांनी चव्हाण यांना स्वागाताध्यक्षपद देण्याची मागणी केली आहे. देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ही मागणी मसापची नसून हे व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्ट केले.मसापचे डोंबिवली शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देशपांडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मसापचा हा विषय नाही. यजमान संस्था आगरी यूथ फोरम असल्याने स्वागताध्यक्षपद हे गुलाब वझे यांनाच मिळणार.