शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘पतंजली’च्या प्रकल्पाविरोधात जनहित याचिका

By admin | Updated: April 4, 2017 05:54 IST

गेल्यावर्षी राज्य सरकारने योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिक लि.ला नागपूर येथे ६०० एकर वनजमीन दिली.

मुंबई : गेल्यावर्षी राज्य सरकारने योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिक लि.ला नागपूर येथे ६०० एकर वनजमीन दिली. मात्र राज्य सरकारच्या या व्यवहाराला आक्षेप घेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकारने अगदी किरकोळ किंमतीत हा भूखंड ‘पतंजली’ ला दिल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार नेत्यांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी संजय निरुपम यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.नागपूर येथील मिहान भागातील ६०० एकर वन जमीन बाबा रामदेव यांच्या मेसर्स पतंजली आयुर्वेदिक लि. दिली आहे. ही जमीन विक्रीकरण्यापूर्वी निविदा काढल्या असल्या तरी ती केवळ एक औपचारिकता असल्याचे निरुपम यांनी याचिकेत म्हटले आहे. याचिकेनुसार, जमीन लिलावात काढताना प्रत्येक एकरसाठी ३६ लाख रुपयांची बोली लावण्यात आली. मात्र ‘पतंजली’ला प्रत्येक एकरसाठी २५ लाख रुपये द्यावे लागले. प्रत्येक एकरसाठी एक कोटी रुपये, असा दर या जमिनीसाठी असतानाही राज्य सरकारने काहीही कारण नसताना पतंजलीला ही जमीन अगदी सवलतीच्या दरात दिली.या किमतीवर संबंधित अधिकाऱ्यांनी हरकत घेतली. मात्र त्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे चौकशी करण्यासाठी पथक नेमावे. शिवाय, ही सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ‘पतंजली’ला जमिनीचा ताबा न देण्याची अंतरिम मागणी केली आहे. (प्रतिनिधी)