शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेसाठी वीस कोटींची तरतूद

By admin | Updated: May 4, 2016 16:42 IST

नमामी चंद्रभागा ही योजना केवळ चंद्रभागा नदी स्वच्छतेची नाही तर भीमेच्या उगमस्थानापासून शुध्दीकरणाची आहे ती केवळ वीस कोटीत होत नाही तर या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी याला किती खर्च येईल

सुधीर मुनगंटीवार : प्रत्यक्ष स्वच्छतेसाठी लागेल तेवढा निधी देणारपंढरपूर : नमामी चंद्रभागा ही योजना केवळ चंद्रभागा नदी स्वच्छतेची नाही तर भीमेच्या उगमस्थानापासून शुध्दीकरणाची आहे ती केवळ वीस कोटीत होत नाही तर या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी याला किती खर्च येईल याचा अंदाज काढण्यासाठी केवळ वीस कोटी रुपयांची तरतदू करण्यात आली आहे. आराखडा तयार झाल्यावर आराखड्यात सुचविलेला शेकडो कोटींचा निधी आम्ही देऊ व चंद्रभागा शुध्द करु अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.पंढरपूर अर्बन बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी ते आज पंढरपूरात आले होते. त्यावेळी त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यावेळी त्यांनी मंदिराच्या रचनेची माहिती घेतली. मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते. त्यावेळी मंदिरातच त्यांनी पत्रकारांशी छोटेखानी वार्तालाप केला.मुनगंटीवार म्हणाले की, भीमा नदीमध्ये चार महानगरपालिका २६ नगरपालिका आणि काही मोठ्या ग्रामपंचायतीचे यांच्याव्दारे दुषित पाणी कोणतेही ट्रीटमेंट न करता येथे सोडले जात आहे. त्यामुळे खुप अशुध्द झाली आहे. त्यामुळे चंद्रभागा शुध्दीकरणाच्या उपक्रम केला आहे. पुढच्या दौऱ्यात जलतज्ञांबरोबर येऊन प्रत्यक्ष आराखड्याला सुरवात करण्यात येईल.कारवाईपेक्षा सुधारणा करण्यावर भरपुणेकरांनी चंद्रभागा दुषीत केली म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे मात्र आम्ही केवळ कारवाई करत बसण्यापेक्षा सुधारणा करण्यावर भर देत आहोत. त्यामुळेच भीमाशंकर पर्वताच्या भीमेच्या उगमस्थानापासून आता स्वच्छतेची मोहिम हाती घेण्यात येणार त्यामुळे कोणी व किती नदीच प्रदुषण केले त्यांच्याव काय कारवाई यावर आमचे जास्त लक्ष नाही मात्र एकदा स्वच्छ झाल्यावर ती कायम रहावी याची मात्र दक्षता घेणार आहोत.राज्य घटनेनुसारच वेगळा विदर्भ वेगळा विदर्भ ही विदर्भातील नागरिकांची केवळ भावनी मुद्दा आहे असे नाही तीर तेथील भौगोलिक व आर्थिक विसाकाच्या मुद्द्यावर राज्यपुर्नरचना आयोगानेही त्याला संमती दिली आहे. राज्यघटनेच्या नियमावली नुसार आहे चंद्रभागा व वाळवंटाची केली पाहणीविठ्ठलाचे दर्शन झाल्यानंरत मुनगंटीवार यांनी थेट चंद्रभागा वाळवंट गाठले. दुपारच्या कडक उन्हात त्यांना महाव्दार घाटावरून पायी वाळवंटात प्रवेश केला. तेथे पुंडलिक मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी चंद्रभागेत अध्वर्यू वाहिले. त्यानंतर चालत उध्दव घाटापर्यंत फिरुन त्यांनी अधिकाऱ्यांकडून चंद्रभागेच्या स्वच्छतेची माहिती घेतली.