शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

दुष्काळग्रस्त स्थलांतरितांची माहिती द्या - हायकोर्ट

By admin | Updated: June 9, 2016 06:04 IST

मुंबई व शेजारच्या जिल्ह्यांत किती जण स्थलांतरित झाले, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याची तपशिलवार माहिती देण्याचे निर्देश बुधवारी राज्य सरकारला दिले.

मुंबई : दुष्काळी भागातून मुंबई व शेजारच्या जिल्ह्यांत किती जण स्थलांतरित झाले, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याची तपशिलवार माहिती देण्याचे निर्देश बुधवारी राज्य सरकारला दिले. तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने काय पावले उचलली आहेत, याचीही माहिती १० जूनपर्यंत देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. दुष्काळामुळे नांदेडमधून मुंबई व ठाण्यात आलेल्या नागरिकांना अन्न, पाणी व निवाऱ्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. उच्च न्यायालयाने याची स्वत:हून दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. बुधवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी दुष्काळी भागातून आलेल्या निर्वासितांना अन्न, पाणी आणि निवाऱ्याची सोय करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने असे किती लोक मुंबई व ठाण्यात आले आहेत, अशी विचारणा सरकारकडे केली. (प्रतिनिधी)