शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘डाळी दर नियंत्रण’ कायदा लांबणीवर, केंद्राने नोंदवला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 10:14 IST

राज्यातील 'डाळी दर नियंत्रण'संदर्भातील प्रस्तावित कायदा लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण 'डाळी दर नियंत्रण' कायद्यातील काही तरतुदींवर केंद्र सरकारने आक्षेप घेत तो राज्य सरकारकडे परत पाठवला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि 17 - राज्यातील 'डाळी दर नियंत्रण'संदर्भातील प्रस्तावित कायदा लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण 'डाळी दर नियंत्रण' कायद्यातील काही तरतुदींवर केंद्र सरकारने आक्षेप घेत तो राज्य सरकारकडे परत पाठवला आहे. त्यामुळे ऐन सणांच्या तोंडावर चणा डाळ, उडीद डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यात सरकारला अपयश आले आहे. तूर, उडीद डाळीच्या दरांनी 200 ते 250 रुपये किंमत गाठल्याने गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशानात राज्य सरकारने हा कायदा मंजूर केला होता. यानंतर तो परवानगीसाठी केंद्र सरकारला पाठवण्यात आला. 
 
ज्या डाळीचा दर वाढेल, किरकोळ बाजारातील त्याचा कमाल विक्रीदर राज्य सरकार निश्चित करेल आणि त्यापेक्षा अधिक दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तीन महिने ते एक वर्षे तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या गृह, अन्न आणि नागरीपुरवठा खात्यांच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींची मंजुरी अपेक्षित होती. मात्र शिक्षेच्या तरतुदीसह चार-पाच बाबींवर आक्षेत घेत त्या दुरुस्त करण्यासाठी केंद्र सरकारने हा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडे पाठवला आहे. विधेयकातील आक्षेप घेतलेल्या तरतुदी दुरुस्त झाल्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. दरम्यान, अच्छे दिनचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या काळात डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतच असल्याचे दिसत आहे.