शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

पृथ्वीराज चव्हाणांमुळेच सत्ता गमावली

By admin | Updated: September 19, 2016 04:48 IST

आमच्या पाठिंब्यावर ज्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले होते, त्यांच्याच चुकीच्या धोरणामुळे सत्ता गमवावी लागली

सातारा : आमच्या पाठिंब्यावर ज्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले होते, त्यांच्याच चुकीच्या धोरणामुळे सत्ता गमवावी लागली,’ असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पराभवावरून कलगीतुरा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी याची सुरुवात केली. निवडणुकीतील पराभवाचे खापर काँग्रेसच्या माथी मारून ते मोकळे झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’मधून जशाच तसे उत्तर दिले.अजित पवार हे रविवारी सातारा जिल्ह्यात आले होते. शिवथर, पळशी, आणि भोसे येथे त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. यावेळी पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. ते म्हणाले, आमच्या पाठिंब्यामुळे जे मुख्यमंत्री बनले त्यांच्याच चुकीच्या धोरणाचा फटका आम्हाला बसला. (प्रतिनिधी)>मराठा आरक्षणासाठी मोर्चा हवाच...सध्याच्या सरकारकडून युवकांना रोजगार मिळत नाही. अंगणवाडी सेविकांच्या मागणीला तर वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत, असे सांगून पवार म्हणाले, आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे शांततेत मोर्चे निघत असतील तर निघू देत. कोणी विरोध करण्याचे कारण नाही. मराठा समाजाबरोबर धनगर समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाची मागणी करत महादेव जानकर मंत्री झाले, पण सरकार दखल घेत नाही, असेही ते म्हणाले.