शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘मध्यावधी निवडणुकांची शक्यता धूसर’

By admin | Updated: June 19, 2017 01:43 IST

सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेनेत एकवाक्यता नाही़ निर्णय प्रक्रियेत सहभागी असणारी शिवसेना नंतर निर्णयाला विरोध करते़ केवळ एकमेकांचा राजकीय आवाका

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेनेत एकवाक्यता नाही़ निर्णय प्रक्रियेत सहभागी असणारी शिवसेना नंतर निर्णयाला विरोध करते़ केवळ एकमेकांचा राजकीय आवाका आजमविण्यासाठी मध्यावधी निवडणुकांचा इशारा दिला जात असल्याचे सांगून १५ वर्षांनंतर सत्तेत आलेले मध्यावधी निवडणुका लागू देतील असे वाटत नाही, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले़पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ पवार म्हणाले, शेतकरी संपाची तीव्रता पाहून तत्त्वत: कर्जमाफी जाहीर केली़ मात्र, त्यात किचकट नियमांचा जीआर काढला़ या निकषांना आमचा विरोध असून, गरजू शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी निकष बदलण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत़ शासनाचे निकष पाहता शेतकरी आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला की काय, अशी शंका उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी म्हणाले़