शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नभांगणात सोडला पालापाचोळ्याचा धूर

By admin | Updated: July 21, 2014 22:23 IST

वनोजाच्या शेतकर्‍यांचा अभिनव प्रयोग: श्रद्धेला विज्ञानाची जोड

मंगरूळपीर : यंदा मृग नक्षत्रापासूनच वरुणराजा जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर कोपला आहे. पेरण्यांचे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणारा मृग कोरडाठण्ण गेला. परिणामी पेरण्या रखडल्या. नभांगणात दररोजच ढगांची मांदियाळी झालेले दिसते. मात्र, पावसाचा पत्ता नसतो. काही जाणकारांच्या मते यंदाच्या पावसाळ्यात पाऊस पडण्याजोगे वातावरणच तयार झाले नाही. नेमकी हीच बाब हेरून तालुक्यातील वनोजा येथील शेतकर्‍यांनी वातावरण निर्मितीसाठी १९ जुलैला मीठ मि२िँं१्रूँं१त पालापोचाळ्याचा धूर अकाशात सोडण्याचा अभिनव प्रयोग केला.तालुक्यात यंदा पावसाची सरासरी फारच कमी आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक पावसाची नोंद करणार्‍या तालुक्यात आतापर्यंत ९0.८ मि.मी पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या त्या उलटून गेल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. तालुकावासीयांवर रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कार्यक्रम, धोंडी असे कितीतरी आध्यामिक कार्यक्रम केले आहेत; परंतु वनोजा येथील शेतकर्‍यांनी अध्यात्माला विज्ञानाची जोड देत नवा प्रयोग केला. त्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात आली. १९ जुलैला सकाळपासूनच या प्रयोगाला सुरुवात केली. दिवसभर हिरवा पालापाचोळा जमा करून भट्टीत टाकून जास्तीत जास्त धूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. दुपारी रिमझिम पाऊस सुरू झाला होता. प्रयोग यशस्वी होत असल्याचे पाहून त्यांच्या आनंदात अधिकच भर पडली. ** गावातील शेतकर्‍यांनी लोकवर्गणी करून ३५ मिठाचे कट्टे व ५0 लीटर केरोसीन जमा करून दोन ठिकाणी आकाशात धूर करण्याचा प्रयोग केला. यासाठी गाव तलावाजवळील व अकोला मार्गावरील घाट टेक ही दोन ठिकाणे निश्‍चित करण्यात आली. दोन्ही ठिकाणी एका टाकीत हिरवा पालापाचोळा गोळा करण्यात आला. त्यामध्ये मीठ टाकण्यात आले. मीठ मि२िँं१्रूँं१त हा पालापाचोळा पेटवून दिल्या गेला. फवारणीच्या पॉवर स्प्रे पेट्रोल पंपाद्वारे हवा घेऊन धूर तयार केला. या धुरामुळे आकाशात वातावरण निर्मिती होऊन परिसरातील ५ कि.मी अंतराच्या आत पाऊस पडतो, असा त्यांना विश्‍वास आहे.