शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वेदना २३ वर्षानंतरही कायम !

By admin | Updated: September 30, 2016 02:19 IST

महाप्रलयंकारी भूकंप होऊन २३ वर्षे उलटली, तरी किल्लारी येथील नागरिकांच्या वेदना कायम आहेत. येथील नागरिकांना अद्यापही रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधा

- सूर्यकांत बाळापुरे, किल्लारी (जि. लातूर)

महाप्रलयंकारी भूकंप होऊन २३ वर्षे उलटली, तरी किल्लारी येथील नागरिकांच्या वेदना कायम आहेत. येथील नागरिकांना अद्यापही रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.मराठवाड्यात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप होऊन लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील ५२ गावे उद्ध्वस्त झाली. यात दहा हजारांपेक्षा जास्त जीवितहानी झाली. या घटनेतून सावरण्यासाठी १२०० कोटींचा निधी जागतिक पातळीवरून उपलब्ध झाला. किल्लारीचे पुनर्वसन ७०० एकर क्षेत्रावर झाले असले तरी गावातील अंतर्गत रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्याने पावसाळ्यात ये-जा करणे कठीण आहे. विलासराव देशमुख यांनी रस्त्यांसाठी २० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र पुढे त्याची अंमलबजावणी झाली नाही. किल्लारीला ३० खेडी योजनेतून पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा माकणीच्या निम्न तेरणा प्रकल्पातून होतो. मात्र प्रकल्प ते किल्लारीपर्यंतची जलवाहिनी वारंवार फुटत आहे. परिणामी, किल्लारीला महिन्यातून एकदा पाणी मिळत आहे.भूकंपग्रस्तांना विनाअट सरकारी नोकरी देण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यासाठी आरक्षणही मंजूर करण्यात आले. मात्र त्याचा अपेक्षित फायदा भूकंपग्रस्तांना झाला नाही. त्यास विरोध झाल्याने आरक्षणाची टक्केवारी कमी झाली. त्यामुळे या भागात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतच आहे.बाजारपेठ बंद : किल्लारीमध्ये ३० सप्टेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. या दिवशी गावातील संपूर्ण बाजारपेठ बंद असते. जुन्या किल्लारीत भूकंपातील मयत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात येते. स्मृतिस्थळाची देखभाल हवी : किल्लारी येथे चार एकरवर स्मृतिस्थळ आहे. येथे उद्यान निर्मिती करून कारंजे बसविण्यात आले होते. मात्र काही कालावधीतच त्याची दुरवस्था झाली आहे. त्याची देखभाल वनविभागाकडे देण्यात आली होती. मात्र सध्या येथे सुविधा नाहीत.