शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

ओझोन थर घटतोय; मृत्युदर वाढतोय

By admin | Updated: February 16, 2017 05:06 IST

देशातील वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीमुळे ओझोनचा थरही घटत आहे.

मुंबई : देशातील वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीमुळे ओझोनचा थरही घटत आहे. घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्युदराच्या प्रमाणात वाढ होत असून, देशातील हे प्रमाण १ लाख ७ हजार ८०० एवढे नोंदवण्यात आले आहे.जागतिक हवामानाविषयीचा २०१७ चा अहवाल (स्टेट आॅफ ग्लोबल एअर २०१७) नुकतेच बोस्टनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालानुसार, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. हवेच्या प्रदूषणापेक्षाही ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ओझोन प्रदूषणामुळे जगभरात झालेल्या मृत्यूची २०१५ मधील आकडेवारी २ लाख ५४ हजार आहे. जगभरात हवेच्या प्रदूषणामुळे ४.२ दशलक्षपेक्षाही अधिक अकाली मृत्यूची नोंद २०१५ साली झाली आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या ९२ टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत वास्तव्य करते. हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या जगभरातील अकाली मृत्यूच्या अर्ध्या प्रमाणासाठी (५२ टक्के) भारत आणि चीन हे दोन जबाबदार आहेत. मुंबई शहर व उपनगरांत मोटारींमुळे दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. दुर्दैव म्हणजे उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत असून, त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. शिवाय पेटत्या डम्पिंग ग्राउंडची यात भर पडत आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवरील धुलीकण मुंबईच्या वातावरणात मिसळत असल्याचे यातून समोर आले आहे. (प्रतिनिधी)