शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

एसटी राज्यात राबविणार ‘प्रवासी वाढवा अभियान’

By admin | Updated: July 24, 2014 23:02 IST

राज्यात युद्धपातळीवर ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला

वाशिम : सातत्याने प्रवासी संख्येत होत असलेली घट आणि आर्थिक तुट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाने राज्यात युद्धपातळीवर 'प्रवासी वाढवा विशेष अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला असून, १ ऑगस्टपासून या अभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.सदर प्रवासी वाढवा अभियान ३0 सप्टेम्बरपर्यंत चालणार असून त्या अंतर्गत एसटी सेवेचा दर्जा व उत्पन्न वाढविण्यासाठी कर्मचार्‍यांना प्रोत्साहन आणि प्रवाशांना एसटीकडे आकृष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, अभियानाच्या कालावधीत प्रत्येक महिन्यात प्रदेशांतर्गत उत्कृष्ट काम करणार्‍या प्रथम क्रमांकाच्या आगारास १ लाख रूपये, द्वितीय क्रमांकाच्या आगारास ७५ हजार रूपये तर तृतीय क्रमांकास ५0 हजार रूपयाचे बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विभागास ५0 हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र तथा जास्तीतजास्त प्रवाशांची वाहतूक करणार्‍या प्रत्येक आगारातील एका वाहकाला ५ हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या अभियानामुळे प्रवासी संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे.