शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

आरोपींच्या चौकशीची संधीच मिळेना!

By admin | Updated: December 22, 2015 02:35 IST

कांदिवलीतील दुहेरी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची चौकशी करण्याची संधी दिली जात नसल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

मुंबई : कांदिवलीतील दुहेरी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची चौकशी करण्याची संधी दिली जात नसल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. गळेकापू स्पर्धेमुळे चौकशीत अडथळे येत असल्याने फरार विद्याधरला अटक करण्यात दिरंगाई होईल, असेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा समांतर चौकशी करीत आहे.हेमा उपाध्याय आणि हरिश भांबानी यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी विजय, प्रदीप, आझाद आणि साधू राजभर या चौघांना अटक केली आहे; परंतु, आम्हाला या चौघांची चौकशी करण्याची संधी दिली जात नाही. ती संधी मिळाल्यास आम्ही या हत्येचे नवे धागेदोरे शोधू शकतो. त्यातून चौकशीला पूरक दिशा मिळेल, असे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काही ठरावीक मुद्द्यांवर आम्हाला या चार आरोपींची चौकशी करायची आहे. या दुहेरी हत्येचा छडा स्थानिक पोलिसांनी लावला आहे. आम्ही या प्रकरणात एखाद्याला अटक केली तरी त्या आरोपीला स्थानिक पोलिसांच्याच हवाली करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)