शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

रात्रशाळा बंद करण्यास शिक्षक परिषदेचा विरोध

By admin | Updated: June 10, 2016 05:29 IST

राज्यातील रात्रशाळा बंद करण्याचा विचार शिक्षण विभागाच्या सचिवांनी व्यक्त केला आहे

मुंबई : राज्यातील रात्रशाळा बंद करण्याचा विचार शिक्षण विभागाच्या सचिवांनी व्यक्त केला आहे. मात्र तसे केल्यास राज्यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थी शाळाबाह्य होतील, अशी माहिती शिक्षक परिषदेने दिली आहे. एकही रात्रशाळा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही शिक्षक परिषदेने दिला आहे.रात्रशाळांमधून अनेकांनी आपले आयुष्य घडविले आहे. आज अनेकजण रात्रशाळेत शिकून उच्च पदावर पोहोचले आहेत. आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करून शिकण्याची इच्छा असल्याने रात्रशाळा बंद करण्याचा घाट घातल्यास विरोध केला जाईल, असा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)>शिक्षक परिषद रात्रशाळा प्रमुख सुनील सुसरे म्हणाले की, राज्यात 176रात्रशाळा असून मुंबईत यापैकी १३७ शाळा आहेत. या शाळांमध्ये ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जी मुले कुठे तरी मजुरी, नोकरी करून कुटुंबाचा आधार बनतानाच शिक्षण घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी रात्रशाळा हा मोठा आधार असतो.