शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

पावसाची उघडीप; कमाल तापमानात वाढ

By admin | Updated: October 8, 2016 01:10 IST

नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबापुरीला झोडपणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला

मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबापुरीला झोडपणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारपर्यंत बरसलेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर उघडीप घेतली असतानाच दिवसभर मोकळ्या राहिलेल्या आकाशामुळे मुंबापुरीत कडाक्याचे ऊन पडल्याचे चित्र होते. तर कमाल तापमानात ४ अंशांची वाढ झाली असून, कमाल तापमान २७ वरून ३१ अंशांवर पोहोचले आहे.मुंबईत बुधवारी तुरळक ठिकाणी जोरदार बरसलेल्या पावसाने गुरुवारी मात्र आपला जोर कमी केला आणि शुक्रवारी तर जवळपास त्याने पूर्ण दिवस उघडीपच घेतली. मागील आठवड्याभरापासून पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मुंबईचे कमाल तापमान जवळपास २७ अंशांवर घसरले होते. परिणामी रात्री वाहणाऱ्या थंड वाऱ्याने मुंबईकरांना थंडीची चाहूलही दिली होती.गुरुवारसह शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्याने कमाल तापमानाने पुन्हा उसळी घेतली आहे. कमाल तापमानात तीन अंशांची वाढ झाल्याने २७ अंशांवर घसरलेले कमाल तापमान ३१ अंशांवर पोहोचले. तर शनिवारी, रविवारी मुंबईतील आकाश सामान्यत: ढगाळ राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)