शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

फक्त संशयावरुन सनातनवर बंदी अशक्य - रणजित पाटील

By admin | Updated: October 6, 2015 16:32 IST

संशयावरुन अटक झाली म्हणून सनातन संस्थेवर बंदी घालणे अशक्य असल्याचे मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. ६ - संशयावरुन अटक झाली म्हणून सनातन संस्थेवर बंदी घालणे अशक्य असल्याचे मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मांडले आहे.  समीरचे फोनवरील संभाषण हा एकमेव पुरावा पोलिसांच्या हाती  आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

मंगळवारी अकोला येथे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सनातनवरील बंदीसंदर्भात पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सनातन दोषी आढळल्यास कारवाई करु असे स्पष्ट केले. कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडविरोधात फक्त फोनवरील संभाषण हा एकमेव पुरावा होता. पण हल्ली प्रत्येकजण फोनवर बोलतच असतो. केवळ संशयाच्या आधारे अटक झाली म्हणून सनातनवर बंदी घालता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.