शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

महाराष्ट्रात केवळ फाईल्स फुगल्या!

By admin | Updated: June 17, 2016 02:43 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये पूर्ण प्रामाणिकपणाने मदतकार्य करण्यात येत नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात केवळ फाईल्स फुगविण्याचेच

- प्रमोद गवळी, नवी दिल्लीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये पूर्ण प्रामाणिकपणाने मदतकार्य करण्यात येत नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात केवळ फाईल्स फुगविण्याचेच काम झाले आहे, असा स्पष्ट आरोप स्वराज्य अभियान आणि अन्य संघटनांनी केला आहे.महाराष्ट्र हे अन्य राज्यांच्या तुलनेत सुव्यवस्थित आहे, असे आपण मानत होतो. परंतु वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आम्ही निराश झालो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तेथे उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे दिसते, असे स्वराज अभियानचे प्रमुख योगेंद्र यादव म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. स्वराज अभियानने दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये मदतकार्य करण्यावरून सहा महिन्यापूर्वी याचिका दाखल केली होती आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक महिन्यापूर्वी कठोर निर्देशांसह आपला निकाल दिला होता. या आदेशाचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी विविध संघटनांनी पाहणी केली. स्वराज अभियानने एकता परिषद, जल बिरादरी आणि अन्य संघटनांसोबत राष्ट्रीय समन्वय साधून लातूर ते महोबा अशी ‘जल-हल पदयात्रा’ काढली होती. अशीच यात्रा तेलंगण आणि चंबळ ते बुंदेलखंड (६ ते १४ जून) पर्यंत काढण्यात आली. या दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यात आढळलेले तथ्य धक्कादायक आहे. त्यानुसार मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ आहे आणि पाणी माफियांमुळे समस्या अधिकच गंभीर बनली आहे.