शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात एक ठार

By admin | Updated: May 13, 2017 01:14 IST

तालुक्यातील मौजे रेपोली गावाच्या हद्दीत महामार्गावर दापोलीकडून मुंबईकडे जाणारी कार व मुंबईकडून रत्नागिरीकडे जाणारी दुचाकी

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : तालुक्यातील मौजे रेपोली गावाच्या हद्दीत महामार्गावर दापोलीकडून मुंबईकडे जाणारी कार व मुंबईकडून रत्नागिरीकडे जाणारी दुचाकी यांची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर चौघे जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. शुक्रवारी १२ मे रोजी सकाळी ८.१५ वाजता मौजे रेपोली गावचे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर सुबोध गायकर (४७, रा. वरळी, मुंबई) हे दापोली ते मुंबई असे गोवा-मुंबई महामार्गावरून इको कार (एम.एच.०१/सी.डी.०२९३) ही चालवित घेऊन जात असताना मुंबईकडून गोवा दिशेकडे जाणारा मोटारसायकल (एम.एच.४८/यू.१६९१) चालक जनार्दन तोरसकर (२७, रा. मोसम, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी मोटारसायकल चुकीच्या बाजूला आणल्याने मोटारसायकल आणि इको कार यांची धडक होवून मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी जान्हवी तोरसकर तसेच इको कारमधील चालक सुबोध गायकर व यांची पत्नी श्वेता गायकर आणि त्यांच्याबरोबर मनोहर तांबडे जखमी झाले असून उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पो.ना. पी.एस.पवार हे करीत आहेत.