शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

वृद्ध महिलेचे अपहरण करणारा अटकेत, महिलेचा शोध सुरू

By admin | Updated: February 5, 2017 15:47 IST

नातेवाईकाचे लग्न आटोपून समतानगर येथे जाण्यास निघालेल्या वृद्ध महिलेचे अपहरण करणा-या एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 5 -  नातेवाईकाचे लग्न आटोपून समतानगर येथे जाण्यास निघालेल्या वृद्ध महिलेचे अपहरण करणा-या एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. २७ जानेवारी रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीजवळ हे अपहरण झाले. महिलेजवळ रोख २४ हजार रुपये आणि दिड तोळ्याचे दागिने होते. हा ऐवज लुटण्यासाठी हे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
नजीर सांडू पटेल(४०,रा. निर्मलनगर, मुकुंदवाडी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सरस्वती रुंजाजी गवळी(६५,रा.समतानगर) असे अपहरण झालेल्या वृद्धेचे नाव आहे.  पोलिसांनी सागिंतले की, समतानगर येथील निवासी राहुल रुंजाजी गवळी यांच्या नातेवाईकाचे पुंडलिकनगर परिसरातील न्यू हनुमाननगर येथे विवाह होता. या विवाहसाठी राहुल, त्यांची आई-वडिल,भाऊ आणि अन्य नातेवाईक उपस्थित होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचे वडिल, भाऊ हे घरी गेले. राहुल आणि त्याची आई मागे थांबले होते. काही वेळानंतर तते सोबत घरी जाणार होते. रात्री साडेनऊ ते पावणे दहा वाजेच्या सुमारास सरस्वती यांनी मी  पुढे पायी जाते असे राहुलला सांगून त्या निघाल्या. पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीजवळून त्या जात असताना अचानक गायब झाल्या.
त्यानंतर दहा मिनिटाने पाहुण्याच्या घरीहून निघालेला राहूल रोडवर आला.  तेथे त्यास आई दिसली नाही.यामुळे आई घरी गेली असेल असे समजून तो थेट घरी गेला तेव्हा आई घरी आली नसल्याचे त्यांना नातेवाईकांना सांगितले. यामुळे तो पुन्हा परत आला आणि पुंडलिकनगर, हनुमानगर येथील नातेवाईकांकडेही शोध घेतला परंतु सरस्वती भेटल्या ननाही.शेवटी दुसºया दिवशी त्यांनी पुंडलिकनगर पोलीस चौकीत सरस्वती हरवल्याची तक्रार नोंदविली. आईचा शोध घेत असताना निर्मलनगर भागातील एका जणासोबत तुमची आई पाहिल्याची माहिती त्यांना दिली. त्यामुळे राहुल यांनी पोलिसांना सोबत घेऊन त्या आरोपीच्या घरी सरस्वती यांचा शोध घेतला असता तेथे त्यांना त्यांच्या चपला आढळल्या. आरोपी हा घरी नव्हता. त्याच्या पत्नीने महिला घरी आली होती आणि तिच्यापतीने त्यांना सोबत नेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दोन दिवसानंतर नजीर हा पोलिसांच्या हाती लागला. त्यावेळी त्याने सरस्वती यांना त्याने रेल्वेने मनमाड रेल्वेस्थानकावर नेऊन सोडल्याची कबुली दिली. 
त्याच्या सांगण्यानुसार पोलीस नजीर यास सोबत घेऊन मनमाड येथेही जाऊन आले. परंतु तेथेही सरस्वती आढळल्या नाही. शेवटी राहुलने दिलेल्या तक्रारीवरुन नजीरला पोलिसांनी अटक केली.