शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

प्राणीसंग्रहालयात पेंग्विनसाठी पोषक वातावरण

By admin | Updated: January 17, 2017 05:56 IST

मुंबईत आणलेल्या पेंग्विनची वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) निगा राखण्यात येत असून त्यांच्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करण्यात आले

मुंबई: गेल्यावर्षी दक्षिण कोरियातून मुंबईत आणलेल्या पेंग्विनची वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) निगा राखण्यात येत असून त्यांच्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे, अशी माहिती सोमवारी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली.आत्तापर्यंत पेंग्विनना वेगळे ठेवण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. गेल्यावर्षी मुंबईत आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एक पेंग्विन तीन महिन्यांत मृत झाल्याने उरलेल्या सात पेंग्विनना पुन्हा दक्षिण कोरियात पाठवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका वकील अद्वैत सेठना व अन्य काही वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत पेंग्विनचे सार्वजनिक प्रदर्शन करू नये, असा अंतरिम आदेश महापालिकेला देण्यात यावा, अशी मागणी सेठना यांनी खंडपीठाकडे केली. पेंग्विनना सध्या क्वारंन्टीनमध्ये ठेवले आहे, तिथे केवळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाच प्रवेश आहे. (प्रतिनिधी)