शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

शेतकरी कर्जमाफीसाठी आता रिपाइंही रिंगणात

By admin | Updated: April 6, 2017 05:41 IST

विधान भवनाबाहेर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना, भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियानेही (ए) कर्जमाफीची मागणी केली

मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून विधान भवनाबाहेर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना, भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियानेही (ए) कर्जमाफीची मागणी केली आहे. मात्र, ही शेवटची कर्जमाफी असावी, असे आवाहनही रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अप्पा कातकडे यांनी सरकारला केले आहे.कातकडे म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कर्जमाफी हा कधीही योग्य पर्याय ठरू शकत नाही. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या कर्जमाफीबाबत त्यांचे आभार मानायला हवेत. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेवटची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. मात्र, ही शेवटची कर्जमाफी करून सरकारने शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करावी.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची प्रमुख मागणीही रिपाइंने केली आहे. यामध्ये आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसदाराला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी रिपाइंने केली आहे, तर ज्या वारसांची पात्रता नसेल, त्यांना स्किल इंडियांतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी आणि विनातारण कर्जपुरवठा करावा, शिवाय या कर्जफेडीसाठी सुलभ हफ्त्यांची व्यवस्थाही सरकारने करावी, अशी मागणी रिपाइंने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)