शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

मनपा निवडणूक : भिवंडीत काँग्रेसच "सुलतान"

By admin | Updated: May 26, 2017 16:02 IST

भिवंडी मनपा निवडणुकीत काँग्रेसला 47 जागांवर विजय मिळवला आहे. याठिकाणी काँग्रेस एकहाती सत्ता मिळवली आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 26 - भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसनं 47 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. दरम्यान, भिवंडी मनपा निवडणुकीत शिवसेना,  भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. या निवडणुकीत सत्ता राखण्याचं काँग्रेसमोर आव्हान आहे. तर दुसरीकडे, येथे मोदी लाटेची जादू दिसली नाही. 
 
दरम्यान, निकालादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 
 
भिवंडीतील २३ प्रभागातील ९० जागांसाठी बुधवारी ५१ टक्के मतदान झाले. मागील वेळेपेक्षा साधारण पाच टक्के अधिक मतदान झाल्याने प्रत्येक पक्षाच्या आशा उंचावल्या आहेत. मतमोजणीसाठी २६०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
 
 
विजयी निकाल 
शिवसेना -  12
काँग्रेस    -  47
भाजपा   - 19
रिपाइं     - 4 
कोणार्क  -  4
सपा      - 2
अपक्ष    - 2  
 
भाजपाचे विजयी उमेदवार 
प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपाचा 3 जागांवर विजय  
प्रभाग क्रमांक 18 अ - मोमिन नदीम अनीस विजयी (3722 मते)
प्रभाग क्रमांक 18 क - सिद्दीकी शाहीन फरहान विजयी (5940 मते)
प्रभाग क्रमांक 18 ड  - नकाते सुहास जालिंदर विजयी (5688 मते)
 
काँग्रेसचे विजयी उमेदवार 
प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 2 अ -  अन्सारी नमरा औरंगजेब विजयी (6868 मते)
प्रभाग क्रमांक 2 क -  ईमरान वली मोहमद खान विजयी  (7170 मते)
प्रभाग क्रमांक 9 अ - प्रशांत लाड विजयी (5169 मते)
कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार 
प्रभाग क्रमांक 1 अ -  विलास पाटील विजयी (5693 मते) 
प्रभाग क्रमांक 1 ब - प्रतिभा पाटील विजयी (5771 मते)
प्रभाग क्रमांक 1 क - सविता कोलेकर विजयी (4560 मते)
प्रभाग क्रमांक 1 ड -  नितिन पाटील विजयी  (5275 मते) 
शिवसेनेचे विजयी उमेदवार 
प्रभाग क्रमांक 22 ब  - तुषार चौधरी विजयी (4067 मते) 
 
रिपाइंचे विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 3 क - रिपाइंनं उघडलं खातं, रिपाइंचे  सिद्दीकी रिहाना मेहमूद आलम विजयी (3422 मते)  
 
 
 

प्रभाग क्रमांक 13 ( भादवड- टेमघरपाडा- टेमघर), शिवसेनेचं पॅनल बहुमतांनी विजयीशिवसेनेचे संजय लक्ष्मण म्हात्रे, बालाराम मधूकर चौधरी. अस्मिता प्रभूदास नाईक मनीषा सुनील दांडेकर विजयी

कोर्णाक विकास आघाडीचे विजयी उमेदवार विलास पाटील, प्रतिभा विलास पाटील, नितीन पाटील, सविता दत्तात्रेय कोलेकर यांनी निवासस्थानापर्यंत काढली मिरवणूक