शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

शंभर अणुऊर्जा प्रकल्पांची गरज

By admin | Updated: December 1, 2014 00:13 IST

अनिल काकोडकर : विजेची गरज भागविण्यासाठी वीजनिर्मिती हवी

सातारा : देशाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याचप्रमाणे त्याच्या गरजाही वाढत आहेत. त्यामध्ये वीज ही महत्त्वाची गरज असून, त्यावर सर्व अवलंबून आहे. आगामी काळात देशात विजेची गरज भागविण्यासाठी दहा पट विजेची निर्मिती करावी लागणार आहे. विजेची गरज भागविण्यासाठी जैतापूरसारख्या शंभर प्रकल्प उभारावे लागतील,’ असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते साताऱ्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. काकोडकर म्हणाले, ‘सध्या भारताची लोकसंख्या एक अब्जच्या पुढे गेली असून, सध्या जी वीज निर्माण होत आहे. त्यापेक्षा सहा पट वीज आगामी काळात लागणार आहे. अणुऊर्जा हा सर्वात स्वस्त आणि सुरक्षित उपाय आहे. देशाला आगामी काळात अणुऊर्जाच तारणार असून, जैतापूरसारख्या शंभर प्रकल्प उभारावे लागतील. तरच विजेची गरज पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या बाबतीत प्रवासाचे उदाहरण घेतले तर जागतिक सर्वेक्षणानुसार विमान प्रवास करणे सुरक्षित मानले जाते. काही ठिकाणी याचे दुष्परिणाम जाणवले असतील; परंतु सगळ्याच ठिकाणी असे दुष्परिणाम होईत असे नाही. ज्याप्रमाणे एखादी विमान दुर्घटना झाली की नागरिक विमान प्रवास करणे सोडत नाहीत, त्या सारखाच हा प्रकार आहे. (प्रतिनिधी)शासनाने प्रश्न निकाली काढावामहाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत आपली सकारात्मक भूमिका आहे. सध्याचे स्त्रोत हे संपत आल्यामुळे अणुऊर्जा पुढील काळात महत्त्वाची ठरणार आहे. औष्णिक, जलविद्युत आणि कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेला मर्यादा पडतात. मात्र, अणुऊर्जेला कोणत्याही मर्यादा नसून, या उर्जेचा आपण कधीही आणि केव्हाही उपयोग करू शकतो. नव्या शासनाने या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न निकाली काढावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.