शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

नाशिकमध्ये साडेसहाशे मतदारांची नावे गायब : संताप

By admin | Updated: February 21, 2017 10:40 IST

शहरातील म्हसरूळ परिसरातील सुमारे साडेसहाशे मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गायब

नाशिक : शहरातील म्हसरूळ परिसरातील सुमारे साडेसहाशे मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गायब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन संबंधित मतदान केंद्राच्या आवारात जमून निवडणूक आयोगासह महापालिका व जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदविला. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षांना जाब विचारला. यावेळी केंद्रावरील मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याचे बघून पोलिसांनी मध्यस्ती करुन नागरिकांची समजूत काढली; मात्र नागरिकांनी साडेसहाशे मतदारांना राष्ट्रीय कर्तव्यापासून परावृत्त ठेवल्याचा आरोप प्रशासनावर केला आहे. लोकशाहीचा हक्क बजावता आला नसल्याने नागरिकांनी संतप्त होऊन प्रशासनाच्या गलथान कारभाराविरुध्द तीव्र नाराजी दर्शविली आहे. सदर प्रकार केंद्रावरील अधिकाऱ्यांनी निवडणूक मदत कक्षाला कळविला असून याबाबत चौकशी केली जात आहे.