शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नाईक दहशतवादाचे समर्थन करीत नाहीत- दिग्विजयसिंह

By admin | Updated: July 15, 2016 16:11 IST

डॉ. झाकीर नाईक कोणत्याही दहशतवादाचे समर्थन करीत नाहीत.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 15 - डॉ. झाकीर नाईक कोणत्याही दहशतवादाचे समर्थन करीत नाहीत. इस्लाम शांतीसाठीच असल्याचे बोलत असतात अशा शब्दात काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस खासदार दिग्विजयसिंह यांनी डॉ. नाईक यांचे समर्थन केले. पंतप्रधान मोदी संवेदनाहिन असल्याची टिका करीत त्यांनी भारतीय जनता पक्षाला काश्मिर प्रश्न समजलाच नाही असे मत व्यक्त केले.दहशतवादाला उत्तेजन देणारी भाषणे करीत असल्याबद्धल सध्या डॉ. नाईक केंद्र सरकारच्या रडारवर आहेत. त्यांचे दिग्विजयसिंह यांनी समर्थन केले. त्यांचे भाषण आपण ऐकले आहे असे सांगून दिग्जिजयसिंह म्हणाले,ह्यह्य स्वामी असिमानंद यांच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यांना केंद्र सरकार देणगी देते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडतात, ते आसारामबापू तुरूंगात आहेत. साध्वी असलेल्या कोणी प्राची डॉ. नाईक यांचे मुंडके आणून देणाऱ्याला ५० लाखांचे बक्षिस जाहीर करतात. या सगळ्यांवर कारवाई होत नाही व डॉ. नाईक यांची मात्र चौकशी केली जाते. याचे कारण भाजपला हिंदू मुस्लिम यांच्यात दंगे घडवायचे आहेत. असे दंगे झाले तर त्यात सर्वाधिक नुकसान काँग्रेसचे होते हे त्यांना माहिती आहे. ह्णह्ण काश्मिर प्रश्नाबाबत भाजपला काहीच माहिती नाही व माहिती करून घ्यायची त्यांना गरजही वाटत नाही. पंडित नेहरू, त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व डॉ. मनमोहनसिंग यांना हा विषय समजला होता, त्यामुळे त्यांनी चर्चेवर जोर दिला. मोदी यांना तर त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा पुढे न्यायचा आहे. ज्या बराक ओबामा यांची ते स्तुती करतात ते अमेरिकेत काही घडले तर लगेच स्वदेशात परत येतात, इथे काश्मिर जळत असताना मोदी मात्र टांझानियात विकासाचे ढोल वाजवित होते अशी टिका दिग्विजयसिंह यांनी केली. मोदी संवेदनाहिन असल्याचे ते म्हणाले.भाजपच्या राज्यात महात्मा गांधी यांच्या हत्याऱ्याला संत बनविले जात आहे. धार्मिंक दंगे करून सत्ता टिकवायची हाच भाजपचे अजेंडा आहे. या विरुद्ध देशातील सर्व निधर्मीवादी शक्तींनी एकत्र व्हायला हवे असे मत व्यक्त करून दिग्विजयसिंह म्हणाले, ह्यह्यशरद पवार हे करू शकतात, काही जणांबरोबर ते या विषयावर खासगीत बोलत असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांनी जाहीरपणे बोलावे असे माझे आवाहन आहे. त्यांनीच नाही तर काँग्रेसने ज्यांना मोठे केले त्या सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे. प्रियंका गांधी राजकारणात कधी येणार या प्रश्नावर राहूल गांधी राजकारणात आहेत व प्रियंका नाहीत असे संक्षिप्त उत्तर देत दिग्विजयसिंह यांनी या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले.