शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबई मेट्रोचा प्रवास महागला, १ डिसेंबरपासून ५ रुपयांची भाव वाढ

By admin | Updated: November 27, 2015 20:07 IST

मुंबईतील मेट्रो प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. मेट्रोच्या तिकीटात पाच रुपयांची वाढ करण्यात आली असून ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - मुंबईतील मेट्रो प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. मेट्रोच्या तिकीटात आणि मासिक पासात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. 
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली मुंबई मेट्रोची प्रस्तावित १ नोव्हेंबरपासून लागू होणार होती. मात्र मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MOPL) या कंपनीने एक बैठक घेऊन मेट्रोचे दर न वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
आता ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून घाटकोपर ते वर्सोवा प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल ४५ रुपये मोजावे लागणार आहे. तर घाटकोपर ते अंधेरी प्रवासासाठी ३५ रुपये मोजावे लागणार आहेत.
दोन टप्प्यात असलेला मासिक पास ६७५ रुपयांवरुन ७२५ रुपये होणार आहे, तर ९०० रुपयांचा पास ९५० रुपये होणार आहे. मेट्रोचे सध्याचे दर १०, २०, ३०, ४० असे दर आहेत. आता त्यामध्ये प्रत्येकी पाच रुपयांची वाढ होऊन १०, २०, २५, ३५ आणि ४५ रुपये होणार आहेत. त्यामुळे मेट्रो प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.