शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा बोटवाहतूक लवकरच सुरू होणार!

By admin | Updated: October 5, 2014 23:07 IST

कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या दिवाळीनंतर मुंबई-गोवा सागरी बोटवाहतूक सुुरू होणार आहे. कोकण बंदर विकास समितीचे अध्यक्ष आनंद हुले यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. रस्ते वाहतुकीला महत्व येण्याआधी ४० वर्षांपूर्वीच्या काळात कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोवा अशी जलमार्ग बोटवाहतूक सुरू होती. त्यावेळी बोटीद्वारे प्रवासी वाहतूकीबरोबरच मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात होती. परिणामी कोकणच्या सागरी किनाऱ्यावरील सर्वंच बंदरे रात्रंदिवस गजबजलेली असायची. या बंदरांच्या भागात असलेल्या गावांचा, शहरांचा मोठा विकास झाला होता. त्यांची अर्थव्यवस्थाही याच बोटवाहतुकीवर चालायची. मात्र, रस्ते वाहतुकीची साधने वाढली. काळाच्या ओघात सागरी बोटवाहतूक बंद झाली. त्यानंतरच्या काळात बोटवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न वारंवार झाले. परंतु त्यात यश आले नाही. मात्र, मुंबई - गोवा बोट वाहतूक सुरू व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोकण बंदर विकास समिती कार्यरत होती. पाठपुरावा सुरू होता. अखेर मुंबई-गोवा जलमार्गावर दिवाळीनंतर बोट वाहतूक सुरू करण्याबाबत महाराष्ट्र विकास मंडळामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. सिंगापूरला स्टार क्रुझ बोट सेवा यशस्वीरित्या सुरू आहे. त्याच धर्तीवर दिवाळीनंतर कोकण क्रुझ बोट मुंबई-गोवा जलमार्गावर सुरू होत असून, त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील बंदरे पुन्हा गजबजणार आहेत. किनारपट्टीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. दिवाळीला अवघे काही दिवस सुरू राहिले असून, ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)