शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

मुंबईत ४३४ ठिकाणी १३८१ कॅमेरे

By admin | Updated: November 30, 2015 19:13 IST

अतिरेक्यांचे नेहमीच लक्ष्य राहिलेल्या मुंबईसह राज्यातील नागपूर, नाशिक अणि इतर महत्वाच्या शहरात सीसीटीव्ही लावून संपूर्ण शहर सुरक्षित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

ऑनलाईन लोकमत

पॅरिस, दि. ३० - 
मुंबई - अतिरेक्यांचे नेहमीच लक्ष्य राहिलेल्या मुंबईसह राज्यातील नागपूर, नाशिक अणि इतर महत्वाच्या शहरात सीसीटीव्ही लावून संपूर्ण शहर सुरक्षित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या तब्बल सात वर्षानंतर मुंबईत सीसीटीव्ही उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, यावेळी ते बोलत होते.
सीसीटीव्हीच्या पहिल्या टप्यात दक्षिण मुंबईत ४३४ ठिकाणी १३८१ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्हीचे जाळे निर्माण झाल्याने मुंबईची सुरक्षा अधिक वाढली असून अतिशय अत्याधुनिक आणि अद्ययावत असे याचे नियंत्रण कक्ष असणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 
 
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पहिला टप्पा सदोष असून गुणवत्तापूर्ण नसल्याची टिका केली आहे. या टिकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. एल अँड टी कंपनीला १०० पेक्षा कमी सीसीटीव्ही बसविण्याचा अनुभव आहे आणि त्यांना केवळ निर्देशांकात ५७ टक्के गुण प्राप्त होऊनही निवड करण्यात आली, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मूळात हे काम कोणतीही एक कंपनी करत नसून, ते कन्सॉरटियम म्हणून होत आहे.