शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुंबईत ४३४ ठिकाणी १३८१ कॅमेरे

By admin | Updated: November 30, 2015 19:13 IST

अतिरेक्यांचे नेहमीच लक्ष्य राहिलेल्या मुंबईसह राज्यातील नागपूर, नाशिक अणि इतर महत्वाच्या शहरात सीसीटीव्ही लावून संपूर्ण शहर सुरक्षित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

ऑनलाईन लोकमत

पॅरिस, दि. ३० - 
मुंबई - अतिरेक्यांचे नेहमीच लक्ष्य राहिलेल्या मुंबईसह राज्यातील नागपूर, नाशिक अणि इतर महत्वाच्या शहरात सीसीटीव्ही लावून संपूर्ण शहर सुरक्षित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या तब्बल सात वर्षानंतर मुंबईत सीसीटीव्ही उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, यावेळी ते बोलत होते.
सीसीटीव्हीच्या पहिल्या टप्यात दक्षिण मुंबईत ४३४ ठिकाणी १३८१ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्हीचे जाळे निर्माण झाल्याने मुंबईची सुरक्षा अधिक वाढली असून अतिशय अत्याधुनिक आणि अद्ययावत असे याचे नियंत्रण कक्ष असणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 
 
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पहिला टप्पा सदोष असून गुणवत्तापूर्ण नसल्याची टिका केली आहे. या टिकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. एल अँड टी कंपनीला १०० पेक्षा कमी सीसीटीव्ही बसविण्याचा अनुभव आहे आणि त्यांना केवळ निर्देशांकात ५७ टक्के गुण प्राप्त होऊनही निवड करण्यात आली, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मूळात हे काम कोणतीही एक कंपनी करत नसून, ते कन्सॉरटियम म्हणून होत आहे.